

Big Relief for Farmers: 40 Lakh Eligible for Loan Waiver, But With One Key Condition
sakal
मुंबई: ‘‘कोणतीही निवडणूक नसताना आम्ही कर्जमाफी केलेली आहे. ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र, ज्यांना वारंवार कर्जमाफीचा फायदा मिळालेला आहे त्यांना एका ठराविक रकमेपर्यंतच कर्जमाफी मिळेल. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत,’’ अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.