Farmer Loan Waiver: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; मात्र 'या' लाभार्थ्यांना लागू राहणार विशेष अट, फडणवीसांनी केले स्पष्ट

Maharashtra farm loan waiver scheme for 40 lakh farmers: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; वारंवार लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ठराविक मर्यादेपर्यंतच माफी, उर्वरित रक्कम भरण्याची अट कायम
Big Relief for Farmers: 40 Lakh Eligible for Loan Waiver, But With One Key Condition

Big Relief for Farmers: 40 Lakh Eligible for Loan Waiver, But With One Key Condition

sakal

Updated on

मुंबई: ‘‘कोणतीही निवडणूक नसताना आम्ही कर्जमाफी केलेली आहे. ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र, ज्यांना वारंवार कर्जमाफीचा फायदा मिळालेला आहे त्यांना एका ठराविक रकमेपर्यंतच कर्जमाफी मिळेल. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत,’’ अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com