Palghar ZP : २९ ग्रामपंचायती जिल्हा परिषदेत समाविष्ट करून प्रभागरचना करण्याची काँग्रेसची मागणी

वसईतील 29 गावांची मनपा मधून बाहेर पडन्याची हीं शेवटची लढाई आहे.
vijay patil
vijay patilsakal
Updated on

विरार - 'वसई तालुक्यातील मनपा मधून 31/5/2011 च्या काँग्रेस सरकारच्या शासन निर्णयाने बाहेर असलेल्या 29 ग्रामपंचायती जिल्हा परिषद पालघर मध्ये समाविष्ट करूनच सुधारित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com