Vinayak Raut : एकनाथ शिंदे यांची संवेदना मेली होती का?

पहलगाम येथील हल्ल्यात डोंबिवलीमधील संजय लेले, अतुल मोने व हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाइकांची विनायक राऊत यांनी भेट घेतली.
Vinayak Raut
Vinayak RautSakal
Updated on

डोंबिवली, (जि. ठाणे) - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरहून गोव्याला गेले, तेथून कुडाळमध्ये गेले. तिथे जल्लोष केला. हार-तुरे स्वीकारले गेले, फटाके फोडले गेले. तेव्हा त्यांच्यातील संवेदना मेली होती का? तिथे अश्रू ढाळायचे आणि कुडाळला आनंदोत्सव साजरा करायचा, अशा टीका शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com