Mokhada Heavy Rain : शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट! पीक शेतात तरंगले, अन शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले

पालघर जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. यापुर्वी पावसाने खरीपाचे पीक वाया गेले आहे. आता परतीच्या पावसाने, शेतात कापुन ठेवलेले पीक शेतातच तरंगु लागले.
agriculture loss by heavy rain

agriculture loss by heavy rain

sakal

Updated on

मोखाडा - पालघर जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. यापुर्वी पावसाने खरीपाचे पीक वाया गेले आहे. आता परतीच्या पावसाने, शेतात कापुन ठेवलेले पीक शेतातच तरंगु लागले आहे. तसेच खळ्यावर साठवलेले पीक ओले झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर एकाच खरीप हंगामात दुबार आस्मानी संकट कोसळले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com