Ganesh Naik : 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला, वनमंत्री गणेश नाईक यांनी केला विरोध

Maharashtra Politics : वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत 14 गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले आहे.
Ganesh Naik
Ganesh Naiksakal
Updated on

डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकी दरम्यान घेण्यात आला. तसा शासन निर्णय देखील घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com