Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

Maharashtra Government Grants Half-Hour Late Arrival for Mumbai Employees: राज्य सरकारच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला.
Mantralaya Mumbai
Mantralaya Mumbaiesakal
Updated on

Mumbai Mantralaya: मुंबईत काम करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिलासादायक बातमी आहे. कारण कार्यालयाची वेळ पाळण्यासाठी फार पळापळ करण्याची गरज नाही, शिवाय ट्रेन सुटल्याचं टेन्शन नाही. कारण कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी सरकारने अर्धा तास उशिराची मुभा दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com