Virar News : समुद्राला आलेली भरती आणि पावसामुळे भुईगाव समुद्रकिनाऱ्यावरील ५०० झाडे उन्मळून पडली

जून महिन्यात समुद्राला मोठी भरती आल्याने अर्नाळा, नवापूर येथे गावात समुद्राचे पाणी घुसले.
Uproot 500 Trees by rain
Uproot 500 Trees by rainsakal
Updated on

विरार - वसईमधील समुद्रकिनारी संरक्षक धूप प्रतिबंधक बंधारा बनवण्याबाबत शासन निर्णय व निधी मंजूर आहे. जून महिन्यात समुद्राला मोठी भरती आल्याने अर्नाळा, नवापूर येथे गावात समुद्राचे पाणी घुसले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com