IIT Bombay : पाणी शुद्धीकरणासाठी नवीन पदार्थ विकसित, ‘आयआयटी मुंबई’चे संशोधन; पाण्यातील क्षार काढण्यासाठी उपयुक्त

Water Crisis Solution : आयआयटी मुंबईतील संशोधकांनी खारे पाणी गोड करण्यासाठी नवे तंत्र विकसित केले असून जागतिक पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
IIT Bombay
IIT BombaySakal
Updated on

मुंबई : जगभरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच आता आयआयटी मुंबईतील संशोधकांनी खारे पाणी गोड करण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे. या संशोधनामुळे पाणी संकटाबाबत भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com