

मुंबई : ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्याला ‘दांडी यात्रे’ने चालना दिली, तसेच मारकडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताच्या इतिहासातील ‘आधुनिक दांडी यात्रा ठरेल,’’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी व्यक्त केला.