Crop Loan: थकीत पीक कर्जाचा डोंगर; एकूण रक्कम ३७ हजार कोटींवर, माफी आश्वासनाचा परिणाम

Maharashtra Farmers: राज्यात थकीत पीककर्जाची रक्कम ३७ हजार ३९२ कोटी रुपये पार केली आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अपेक्षेने कर्ज भरण्यात टाळाटाळ केली होती, परंतु कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही.
Crop Loan
Crop Loansakal
Updated on

मुंबई : राज्यात ३० जून २०२५ अखेर थकीत पीककर्जाची रक्कम ३७ हजार ३९२ कोटींवर पोहोचली आहे. महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास केलेली टाळाटाळ आता त्यांच्यासह जिल्हा बँकांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com