गर्दीचे अरण्यरुदन

मुंबईतील लोकल अपघात हे असमतोल विकासाचे, स्थलांतराच्या प्रश्नाचे आणि दुर्लक्षित सार्वजनिक वाहतुकीचे परिणाम आहेत. या समस्येकडे गांभीर्याने पाहणं आता अत्यावश्यक आहे.
Mumbai Local
Mumbai Local sakal
Updated on

मुंबई आणि आजुबाजूची उपनगरेही आमिबासारखी कुठूनही, कशीही अमर्याद वाढत आहेत. या शहरावर येणारा ताण हा मूळ प्रश्न आहे. त्याचे एक लक्षण म्हणजे रेल्वेगाड्यांमधील गर्दी. रेल्वेच्या अव्यवस्थापनाचे जसे ते बळी आहेत, त्याचप्रमाणे असमतोल विकासाचेही बळी म्हणावे लागतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com