Mumbai News: बसच्या प्रवाशांना परिवहनचा सुखद गारवा मिळणार! प्रशासनाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर...

Palghar News: पालघरमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वसई विरार महानगरपालिकेने बस प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. याची आता चर्चा होत आहे.
Best
BestESakal
Updated on

वसई: वसई-विरारमधील अनेक नागरिक प्रवासासाठी महापालिकेच्या परिवहन सेवेला प्राधान्य देतात. प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रवाशांना सुखद गारेगार प्रवास करता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com