Sainath Tare : कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेला आमचा विरोध नाही, मात्र ते साडे सहा हजार कोटी गेले कुठे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी जाहीर केलेले साडे सहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले?
Sainath Tare
Sainath Taresakal
Updated on

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरे ही स्वच्छ झालीच पाहिजेत त्याला आमचा विरोध नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी जाहीर केलेले साडे सहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com