Vasai Virar Municipal Corporation : वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याचा प्रश्न ऐरणीवर; २९ गावांसाठी १६ डिसेंबरपासून सुनावणी

वसई विरार पालिकेतून गावे वगळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
Vasai Virar Municipal Corporation
Vasai Virar Municipal CorporationSakal
Updated on

विरार: विधानसभा निवडणुकीनंतर वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेत २९ गावे पुन्हा समाविष्ट करण्यासंबंधी राज्य सरकारने ३१ मे रोजी अधिसूचना जाहीर केली होती. त्यावरील हरकतींवर १६ ते २० डिसेंबरपर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com