मुंबई : रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे फक्त राखी बांधून मिठाई खाण्याचा दिवस नाही, तर तो आहे प्रेम, विश्वास, त्याग आणि नात्यातील अतूट बंध दृढ करण्याचा सण. या वर्षीच्या रक्षाबंधनाने एका बहिणीने आपल्या भावासाठी केलेल्या प्रेम आणि त्यागाच्या कहाणीला अनोखी ओळख दिली आहे.