'सकाळ'चे संजीव भागवत यांना देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट लेखनासाठी होणार मुंबईत गौरव

Award Ceremony Scheduled in Mumbai: ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी संजीव भागवत यांना उत्कृष्ट लेखनासाठी ‘देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ पुरस्कार जाहीर झाला.
'सकाळ'चे संजीव भागवत यांना देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट लेखनासाठी होणार मुंबईत गौरव
Updated on

विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात 'सकाळ'चे विशेष प्रतिनिधी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यासाठीची घोषणा देवर्षि नारद पत्रकारिता सन्मान समितीचे संयोजक डॉ. निशीथ भांडारकर यांनी मुंबईत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com