Vasai Heavy Rain : वसईमध्ये अतिवृष्टीचा तिसरा बळी; २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

मुसळधार पावसामुळे वसईत दुर्घटना घडण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, लागोपाठ पावसात तिसरा बळी गेला आहे.
Kavita Jaiswal

Kavita Jaiswal

sakal

Updated on

विरार - मुसळधार पावसामुळे वसईत दुर्घटना घडण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, लागोपाठ पावसात तिसरा बळी गेला आहे. वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंड मधील मणिचापाडा येथील बकरा कंपाउंड मध्ये काल दुपारी ३ वाजता ही घटना घडली आहे. बळी गेलेल्या मुलीचे नाव कविता दूधनाथ जैस्वाल असून ती गोरेगाव येथील राहणारी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com