Navi Mumbai Crime : ३ वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर ४ दिवसातच मारहाण; विवाहितेचा मृत्यू, पतीला अटक

लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच पतीकडून झालेल्या बेदम मारहाणीमुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Crime

crime

Esakal

Updated on

नवी मुंबई - लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच पतीकडून झालेल्या बेदम मारहाणीमुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घणसोली भागात उघडकीस आला असून रबाळे पोलिसांनी पतीला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com