मुंबईत ढगाळ वातावरण 
पावसाने पाठ फिरवली, उष्मा जाणवला

मुंबईत ढगाळ वातावरण पावसाने पाठ फिरवली, उष्मा जाणवला

Published on

मुंबईत ढगाळ वातावरण
पावसाने पाठ फिरवली, उष्मा जाणवला
मुंबई, ता. २ : शहर आणि उपनगरात आज दिवसभर आकाश साधारणपणे ढगाळ राहिले; मात्र तुरळक सरींव्यतिरिक्त पावसाने पाठ फिरवली. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उष्मा अधिक जाणवला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजचे कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके हाेते.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसाचा फारसा जोर राहणार नसला, तरी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com