सफरचंदाला पावसाचा फटक

सफरचंदाला पावसाचा फटक

Published on

डोंबिवली, ता. १८ (बातमीदार) : टोमॅटोनंतर आता सफरचंद महाग होणार आहेत. काश्मिरी खोऱ्यात झालेल्या विनाशकारी पावसामुळे सफरचंद फळाचे नुकसान झाले आहे. या विनाशकारी पावसामुळे तयार झालेल्या सफरचंदाच्या बागा नष्ट झाल्या आहेत; तर ज्या बागा वाचल्या आहेत त्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. परिणामी यंदा सफरचंदाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत सफरचंदाची आवक कमी होत आहे. त्यामुळे सफरचंद महाग झाले आहेत, असे फळ विक्रेता मनोहर लाल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.