Uddhav Thackeray : हिंदू फक्त निवडणुकीपुरतेच हवेत का..? उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदींना सवाल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदू मंदिरे जाळण्याच्या घटनावर मोदी सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी हिंदुत्व आणि हिंदूंच्या भावना निवडणुकीपुरत्या मर्यादित असण्याचा आरोप केला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

मुंबई : ‘बांगलादेशात हिंदूंची मंदिरे जाळली जाताहेत, आपले ‘विश्वगुरू’ (पंतप्रधान मोदी) हे अत्याचार नुसते पाहत का बसले आहेत? संसदेत महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन नको त्या विषयावर चर्चा भरकटवली जात आहे. हिंदू त्यांना केवळ मते वाटतात, ती मते नाहीत, हिंदूंना भावना आहेत. यांचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहे का,’’ असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com