Ulhasnagar News : तीन शहरांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा उल्हासनगर आयुक्तांकडून आढावा

गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरातील डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या आणि धुराच्या लोटामुळे नागरिक विविध आजारांनी त्रस्त झालेले आहेत.
ulhasnagar municipal commissioner Manisha-Avhale
ulhasnagar municipal commissioner Manisha-Avhalesakal
Updated on

उल्हासनगर - एमएमआरडीएच्या मार्फत उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तीन शहरांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम बदलापुरातील वालवली येथे सुरू आहे. या प्रकल्पाची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाहणी करून आढावा घेतला असून संबंधितांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com