

उल्हासनगर : "खराब रस्ता,जीवाला खस्ता" या ब्रीद वाक्याखाली खोदलेल्या रस्त्यांच्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या धुळीच्या साम्राज्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील समाजसेवकांनी उपोषणाचा एल्गार पुकारला आहे.त्यास शेकडोंच्या संख्येने नागरिक,महिला,विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे.