Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; २४ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर पिके बाधित, आठ दिवसांत १७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

Maharashtra unseasonal rain crop damage 2026: अवकाळी पावसाने २४ जिल्ह्यांतील फळबागा, भाजीपाला व नगदी पिकांचे मोठे नुकसान; केळी, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
Farmers Reeling from Heavy Losses as Unseasonal Weather Ravages Crops Across the State

Farmers Reeling from Heavy Losses as Unseasonal Weather Ravages Crops Across the State

sakal

Updated on

मुंबई : नुकत्याच झालेल्या गारपिटीसह बिगरमोसमी पाऊस अन् वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतीला जोरदार फटका बसला असून, ५६ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील २४ जिल्ह्यांतील फळबागा, भाजीपाला आणि विविध हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com