Vasai Virar Poetry Festival: वसई-विरारमध्ये अभूतपूर्व कवीसंमेलन; अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे आणि तरुण कवींनी रंगवली काव्यरात्र

‘साहित्य जल्लोष’मध्ये तुडुंब भरलेले सभागृह, दिग्गजांसोबत तरुण कवींची प्रभावी उपस्थिती; ओघवत्या सूत्रसंचालनाने सव्वा तीन तास रसिकांना खिळवून ठेवले
A Literary Extravaganza: Sahitya Jallosh Lights Up Vasai-Virar with Poetic Brilliance

A Literary Extravaganza: Sahitya Jallosh Lights Up Vasai-Virar with Poetic Brilliance

Sakal

Updated on

विरार : वसंताची चाहूल लागता कोकीळ "कुहू,कुहू"किंवा गाई,कधी पाहिलंस का बागेतल्या फुलांचा सुंदर जग अश्या हळुवार कविता बरोबरच मग अचानक आली ती तरुणाईची कविता खूप दिवसांनी पाहिलं तिला, हातात तिच्या पुस्तक होतं,पानं उलटताना वाटलं, कदाचित त्यात माझंच नाव होतं.,त्याच वेळी काळजाचा ठाव घेणारी वेळ सर्वांना समान असते म्हणतात सगळे लोक पण माझ्या मनात उभा राहतो एकच प्रश्न ठोक..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com