Virar News : वसईकरांच्या पाण्याची तहान भागवणार नेता हरपला; सुर्या पाणी पुरवठा योजनेसाठी केली होती अजित पवारांनी मदत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर त्यांच्या बाबतच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.
ajit pawar

ajit pawar

sakal

Updated on

विरार - वसईकरांना पाण्याचा प्रश्न सतावत होता.त्यावेळी तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारकडे सुर्या पाणी पुरवठा योजनेची मागणी केली होती. परंतु त्यावेळी वसई हे एमएमआरडीए क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्यांना आर्थिक मदत कशी करणार असा प्रश्न पडल्यावर अजित दादांनी पुढाकार घेऊन या योजनेसाठी निधी देऊन वसईकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविला होता. त्याची आठवण आज वसईकराना झाली आणि वसई विरारकर नागरिक हळहळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com