
अर्धापूर : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना संकटांवर मात करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नांदला येथील दुर्गा ज्ञानेश्वर क्षीरसागर (८६.४० टक्के) व मालेगाव येथील नियती प्रभाकर इंगोले (७७ टक्के) अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत.