Nanded News: पाण्याअभावी सुकली पिके; पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन, तातडीने पाणी सोडण्याची मागणी

Farmers Demand Immediate Water Release from Isapur Dam: अर्धापूर तालुक्यात ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील पाणी न सोडल्यामुळे केळी, ऊस, ज्वारीसह सुमारे ८०० हेक्टरवरील पिके वाळण्याच्या मार्गावर. शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

अर्धापूर: ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणात पाणी असूनसुद्धा ढिसाळ नियोजनामुळे सुमारे सहा ते आठशे हेक्टरवरील पिके वाळून जण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीड महिन्यांपूर्वी पाणी सुटले होते. परंतु, आता केळी, ऊस, उन्हाळी ज्वारी आदी पिके पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तातडीने पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com