Ashok Chavan : स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण जीवनमानात परिवर्तन; खासदार अशोक चव्हाण यांचे मत

Nanded News : स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क मिळणार आहेत, ज्यामुळे ग्रामीण जीवनमानात मोठे परिवर्तन होईल. या योजनेचे ऑनलाइन उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Ashok Chavan
Ashok Chavansakal
Updated on

नांदेड : ग्रामीण भागातील रहिवाशांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा मालकी हक्क मिळवून देणाऱ्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण जीवनमानात मोठे परिवर्तन घडून येईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com