

नायगाव : शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात राहणारा उमरी तालुक्यातील बळेगावचा आठवीत शिकणारा रितेश मारोती सुर्यवंशी हा (ता.५) रोजी दुपारी कालव्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तब्बल अठरा तासानंतर घटनास्थळापासून अडीच किलोमीटर अंतरावर कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला.