Nanded News : पावसाने पाठ फिरवताच शेतकरी चिंतेत! कोवळी पिकं वाचवण्यासाठी तुषार सिंचनाची धावपळ

Naigaon News : नायगाव तालुक्यात ३६ हजार हेक्टरवर पेरणी; पावसाच्या उशीरामुळे शेतकऱ्यांचे तातडीने कृत्रिम भिजवणीकडे वळणे सुरू
Naigaon News
Naigaon NewsSakal
Updated on

नायगाव : अवकाळी पावसाने पेरलेले उगवले, पण मोसमी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी उन्हाच्या तीव्रतेमुळे उगवलेले कोवळ्या कोंबांची वाढ तर खुंटलीच. वाऱ्यामुळे ओलावा कमी होत असल्याने कोंब वाचविण्यासाठी अनेक गावांतील शेतकरी तुषारने पाणी देण्यास सुरवात केली आहे. मात्र, सर्वांनाच शक्य नसल्याने दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com