Success Story : गावाने ‘ढ’ म्हणत हिणवले, तो बनला अधिकारी! बारावीत चारवेळा नापास झाल्यावरही त्याने चिकाटी न सोडता केला अभ्यास

Struggle To Success : चार वेळा बारावीत नापास झालेल्या आकाश शिंदे यांना गावकऱ्यांनी हिणवले. मात्र, त्यांनी जिद्दीने प्रयत्न करून अधिकारी बनून गावात पुनरागमन केले.
Success Story
Success Storysakal
Updated on

कंधार : घाव वर्मी बसला की माणसाच्या मनात जिद्द निर्माण होते. संघर्ष करण्याची ताकद त्याच्यात येते. आणि तो अशी काही कामगिरी करून दाखवितो की, समाजाला त्याचे कौतुक करावेच लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com