Nanded News: जि.प. शाळेला 2500 विद्यार्थ्यांचा रामराम,जाणून घ्या काय आहे कारण?

latest Maharashtra News: दूरच्या शाळेत शिक्षक नियमितपणे जात नाहीत, जे जातात ते टपालाच्या नावाखाली अर्धी शाळा करून डुम्मे मारतात,
ZP School
ZP Schoolesakal
Updated on

Latest Nanded News: हक्काप्रती जागरूक असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक विद्यार्थी घडवण्यात मात्र कमी पडत असल्याने शैक्षणिक दर्जा रसातळाला गेला आहे. परिणामी मागच्या दोन वर्षांत नायगाव तालुक्यातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला रामराम ठोकला आहे.

मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानंतरही जिल्हा परिषद जागे होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाच शाळा बंद करायच्या नाहीत ना अशी शंका येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com