Crop Insurance: पीकविमा अर्जासाठी ४० रुपयेच द्या; ‘सीएससी’वर होतेय लूट, शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदतवाढ

Agriculture News: किनवट तालुक्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी अर्ज ३१ जुलैपर्यंत स्वीकारले जातील. अर्जासाठी केवळ ४० रुपये अधिकृत शुल्क आकारले जाणार आहे.
Crop Insurance
Crop Insurancesakal
Updated on

किनवट : नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राज्यात राबवली जात आहे. विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी (सेतू सेवा केंद्र) धारकास केवळ रुपये ४० इतकेच अधिकृत शुल्क द्यावे. खरीप हंगामासाठी अधिसूचित केलेल्या पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com