Maharashtra Elections : पुन्हा होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांचा भ्रमनिरास; कंधार ,११६ सरपंचपदांचे आरक्षण, ‘कहीं खुशी कहीं गम’

Maharashtra Politics : कंधार तालुक्यात सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत झालेल्या बदलांमुळे इच्छुकांमध्ये गम आणि खुशीचे वातावरण पसरले आहे. २५ एप्रिल २०२५ रोजी ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती.
Maharashtra Elections
Maharashtra Electionssakal
Updated on

कंधार : महिनाभरापूर्वी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. यात ज्यांना संधी मिळणार होती, त्यांच्यात खुशी आणि ज्यांना संधीने हुलकावणी दिली अशांमध्ये गम पसरला होता. पण, आता पहिले आरक्षण रद्द होऊन एक जुलैला पुन्हा सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने पूर्वीच्या सोडतीत संधी मिळालेल्या इच्छूकांत गम, तर हुलकावणी दिलेल्या इच्छुकांत खुशीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com