Nanded News: जिल्ह्यात अतिवृष्टीचा हळदीला मोठा फटका; उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट, शेतकरी पुन्हा सापडले संकटात

30–40% Drop in Production Across District: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हळद उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हळद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उत्पादनात सुमारे ३० ते ४० टक्क्यांची घट नोंदवली जात आहे. कापूस व सोयाबीनप्रमाणेच हळद पिकालाही या अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. परिणामी, मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com