Atpadi Politics : "मोदी-फडणवीसांनी आटपाडीचा दुष्काळ ‘कायमचा’ संपवला! चंद्रकांत पाटीलांची जोरदार घोषणा"

Chandrakant Patil Promises Massive Development : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी देऊन आटपाडीचा दुष्काळ कायमचा संपवला,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.‘‘ आत्ता नगरपंचायत भाजपकडे द्या, शहराचा कायापालट करू,’’ असे आश्वासन त्यांनी दिले.
Chandrakant Patil Promises Massive Development

Chandrakant Patil Promises Massive Development

sakal

Updated on

आटपाडी : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी देऊन आटपाडीचा दुष्काळ कायमचा संपवला,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.‘‘ आत्ता नगरपंचायत भाजपकडे द्या, शहराचा कायापालट करू,’’ असे आश्वासन त्यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com