Government Land : दत्त टेकडीजवळची ६ एकर जमीन शासनाची

Court Verdict : दत्त टेकडीजवळील कोट्यवधींच्या किमतीची ६ एकर जमीन अखेर शासनाची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केवळ ताबा म्हणजे मालकी नाही, तर मूळ कागदपत्रे आवश्यक असतात, असे ठाम मत नोंदवत जिल्हा न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला.
District Court verdic

District Court verdic

sakal

Updated on

ईश्वरपूर : ‘केवळ ताबा असल्याने मालकी सिद्ध होत नाही; जमिनीवरील हक्कासाठी मूळ कागदपत्रांची आवश्यकता असते,’ असे सांगत दत्त टेकडीजवळची ६ एकर सरकारी जमीन खासगी हक्क सागणाऱ्यांकडून शासनाला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com