Ratnagiri-Nagpur Highway : 'डोकं फोडून घ्यायचं असेल, तर जमीन मोजणीला या'; बाधित शेतकऱ्यांचा प्रकल्प संचालकांना थेट इशारा

Ratnagiri-Nagpur National Highway : शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते उदगाव बाधित गावातील शेतकऱ्‍यांनी उजळाईवाडी येथील प्राधिकरण विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून विविध मागण्या केल्या.
Ratnagiri-Nagpur National Highway Issue
Ratnagiri-Nagpur National Highway Issueesakal
Updated on
Summary

अद्याप हरकतींवर सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसबळाचा वापर करून मोजणी सुरू आहे. असे आम्ही होऊ देणार नाही.’

जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील (Ratnagiri-Nagpur National Highway) चोकाक ते उदगाव या गावातील बाधित शेतकऱ्‍यांनी (Farmers) उजळाईवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. चौपट भरपाई द्यावी, उदगाव बायपास महामार्गावरून होणारा महामार्ग न्यावा, हरकतीवर सुनावणी झाल्याशिवाय मोजणी करू नका, अशा मागण्या केल्या. शिवाय ‘डोकं फोडून घ्यायचं असेल तर जमीन मोजणीला या’ असा इशारा या शेतकऱ्‍यांनी प्रकल्प संचालकांना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com