Salokha Yojana : 'सलोखा' योजनेमुळे मिटले शेतीचे वाद; शेतकऱ्यांची पावणेचार लाखांची झाली बचत, शासनाची काय आहे योजना?

Salokha Yojana Maharashtra : शेत जमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. हे वाद संपुष्टात येण्यासाठी शासनाने ‘सलोखा योजना’ आणली आहे.
Salokha Yojana Maharashtra
Salokha Yojana Maharashtraesakal
Updated on

कुडित्रे : शेत जमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. हे वाद संपुष्टात येण्यासाठी शासनाने ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) आणली आहे. योजनेमध्ये नाममात्र फी भरून जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांचे शेतीचे वाद संपुष्टात आले असून सुमारे पावणेचार लाखांची बचत झाली आहे. यामुळे शेतकरी कुटुंबातून समाधान व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com