Farmer Loan: अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर राहणार; राजू शेट्टींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

Raju Shetti Claims Loan Waiver Conditions May Exclude Lakhs of Farmers in Maharashtra : राज्य सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी कठोर अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
raju shetti 

raju shetti 

esakal

Updated on

कोल्हापूर : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कोरा, कोरा म्हणून टाहो फोडून प्रचार केला आणि शेतकऱ्यांची मते घेतली; मात्र याच फडणवीस सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात २ लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com