याला जबाबदार कोण ?

याला जबाबदार कोण ?

Published on

ich98 to 11.jpg

याला जबाबदार कोण?
इचलकरंजी : हल्ली प्लास्टिक पिशवीचाच सर्रास वापर केला जातो; पण प्लास्टिक पिशवी घातक ठरते, याचा अनुभव पावसाळा सुरू होताच शहरात येत आहे. प्लास्टिकबरोबरच पाण्याच्या बाटल्या यामुळे गटारी, नाले हे सर्वच तुंबल्याचे चित्र आहे. यामुळे महापालिकेची गटारी, नाले सफाई कागदोपत्रीच झाल्याचे दिसत आहे. ऐन पावसाळ्यात तुंबलेल्या गटारीतून दुर्गंधी पसरल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. याला नक्कीच महापालिका जबाबदार आहे; पण शहरातील प्रत्येक नागरिकांचीही जबाबदारी आहे.
14949
१) शाहू पुतळा ते एएससी कॉलेज रोडवरील गटारी तुंबून कचरा फूटपाथवर आला आहे.

14950
२) विकली मार्केटमध्ये आठवड्यातून दोन दिवस बाजारासाठी येत असणाऱ्या हजारो नागरिकांना गटारीतील तुंबलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

14947
३) चांदणी चौक परिसरातील गटारीमध्ये प्लास्टिकसह अन्य कचरा ओव्हरफ्लो भरून रस्त्यावर येऊ लागला आहे.

14948
४) श्रीपादनगर भागात कचरा साचून त्यावर झाडे, वेली बहरू लागल्याने मानवी आरोग्यासाठी धोक्याची घंटा बनली आहे. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.