Farmers Irrigation Water Demand : आलमट्टी अन् हिप्परगीवरून पुन्हा घमासान! शेतीसाठी बारा महिने पाणी राखीव ठेवा; इरिगेशन फेडरेशनसह शेतकऱ्यांची मागणी

western Maharashtra farmers irrigation water demand : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरलेली असतानाही शेतीसाठी वर्षभर पाणी राखीव ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. आधी स्थानिक शेतीला पाणी द्यावे, त्यानंतरच कर्नाटकाला पाणी सोडावे, अशी मागणी झाली.
western Maharashtra farmers irrigation water demand

western Maharashtra farmers irrigation water demand

esakal

Updated on

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरलेली असताना येथील शेतीसाठी बारा महिने पाणी राखीव ठेवावे, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्या नेत्यांसह आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी केली. येथील शेतीला पुरेसे पाणी दिल्यानंतरच उर्वरित पाणी कर्नाटकासह अन्य भागांना द्यावे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा तिखट शब्दात इशारा शेतकऱ्यांनी त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com