Krishna River Fish Death in Sangli
esakal
ईश्वरपूर (सांगली) : ‘‘कृष्णी नदीत राजारामबापू पाटील साखर कारखान्याने (Rajaram Bapu Patil Sahakari Sakhar Karkhana) मळीमिश्रित पाणी सोडल्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले. त्याची चौकशी करावी,’’ अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ मांडताना केली.