

wildlife attacks and demand
sakal
वारणावती : वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ग्रामस्थांनी आता तीव्र भूमिका घेतली आहे. “पाळीव प्राणी गेले, शेती गेली; आता भीती जीवावर बेतली आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी ९ मार्चपासून ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्धार जाहीर केला आहे.