Gopichand Padalkar : ‘म्हैसाळ’च्या पाण्याचे आवर्तन ३०० क्युसेकने वाढवा: आमदार गोपीचंद पडळकर; जतमध्ये आढावा बैठक

Sangli News : पाण्याचा विसर्ग २१० च्या पुढे जात नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत आहे. लोक त्रासले आहेत. यावर तातडीने अधिकाऱ्यांनी उपाययोजना, नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
"MLA Gopichand Padalkar during the Jat review meeting, urging for a 300 Cusecs increase in Mhaysal water supply."
"MLA Gopichand Padalkar during the Jat review meeting, urging for a 300 Cusecs increase in Mhaysal water supply."Sakal
Updated on

जत : तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होत आहे. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याचे आवर्तन कमी क्षमतेने असल्याने तलाव भरण्यापूर्वीच पाणी बंद केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी बैठकीत झाल्या. आमदार पडळकर यांनी म्हैसाळ अवर्तनातून तातडीने तीनशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com