Social Awareness : समाजात कुटुंब आणि माध्यमांची भूमिका महत्त्वाची, तरुणांनी नैतिक मूल्यांकडे वळविण्याची गरज

Youth Crisis : ८० नंतरच्या काळात समाजात नैतिक मूल्यांचा अभाव दिसून येतो असून, तरुण पिढीमध्ये चारित्र्य, जबाबदारी आणि नैतिक जाणिवेची मोठी कमतरता आहे.
Social Awareness
Social Awareness Sakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ८० च्या दशकानंतर आपल्या समाजात नैतिक मूल्यांचा अभाव दिसून येत आहे. ही कमतरता आपल्या समाजातील सामाजिक समतोल बिघडवत आहे आणि नैतिकतेच्या अभावामुळे व्यक्तीचे व्यक्तीमत्व कमकुवत होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com