'हिंदूंची घरं पेटवली जाताहेत, ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा'; माजी आमदारानं वेधलं लक्ष

Murshidabad Violence Former MLA Nitin Shinde : "मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ६५० कुटुंबांना घर सोडून जायची वेळ आली आहे. केंद्र सरकारने यावर हस्तक्षेप करून ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी."
Former MLA Nitin Shinde
Former MLA Nitin Shindeesakal
Updated on

सांगली : हिंदू एकता आंदोलनतर्फे बाळासाहेब ठाकरे चौकात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंदूंवर (Hindu Community) झालेल्या हिंसाचाराविरोधात संतप्त निदर्शने करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com