Sangli Farmer : खर्च वाढतोय, हवामान बदलतंय आणि डाळिंब हातातून निसटतंय; आटपाडीतील ६५% शेतकरी संकटात

Pomegranate Farming Crisis : वाढता पाऊस, आर्द्रता आणि ऊनाचा अभाव यामुळे डाळिंबाची नैसर्गिक फलधारणा कोलमडली आहे. नवीन तंत्रज्ञान, जैविक-सेंद्रिय समतोल आणि अभ्यासपूर्ण व्यवस्थापन करणारेच शेतकरी टिकून आहेत.
Pomegranate Farming Crisis

Pomegranate Farming Crisis

sakal

Updated on

आटपाडी : डाळिंब पिकात २०१९ नंतर लागवड तंत्रज्ञान, नवीन रोगराई, प्रतिकूल हवामान आणि वाढलेला खर्च यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. दरवर्षी खर्च आणि भाव वाढत असले, तरी लागवड क्षेत्र व उत्पादन सातत्याने घटत चालले आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com