Maharashtra Politics : एकाधिकारशाही प्रवृत्तीच राजकिय चित्र बदलण्यास कारणीभूत ठरतेयं

Gram Panchayat Elections : राज्यात युती शासनाच्या कामगिरीवर जनतेची नाराजी असली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिकाही समाधानकारक वाटत नाही. अडीच वर्षांत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत हे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : राज्यातल्या युती शासनाच्या कामाबाबत जनता समाधानी नसली तरी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्यकर्त्यांच्या भुमिकेबाबतही ती आश्वासक हा विश्वासक नाही. त्याला कारणेही तशीच आहेत, गेल्या अडीच वर्षात राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका होत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com